महाराष्ट्र राज्यातील विधान सभा निवडणुकीचा ( Assembly Elections) उत्सव मंगळवारी निवडणूक आयोगने जाहीर केला. यानिमित्त आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा पोलीस दलाच्या कर्तव्याची (maharastra police)कसोटी डबल होणार आहे. दररोज नागरिकांच्या सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस सतर्क असतात. मात्र, आता आचारसंहिता भंग होणार नाही, या अनुषंगाने पोलिसांचे चौख लक्ष राहणार आहे.
आगामी काळात दिवाळीचा महत्त्वपूर्ण सण आहे. आणि निवडणुकीचा उत्सव होणार आहेत. हे सण व उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम पोलीस बांधाव व भगिणींना बळ मिळो, हीच ‘पोलीस वार्ता’ टीमची सदिच्छा!